- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर माझे पुतळे जाळले, धमक्या दिल्या, प्राण गेला तरी चालेल; नेहमी धर्मा...
एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर माझे पुतळे जाळले, धमक्या दिल्या, प्राण गेला तरी चालेल; नेहमी धर्माच्याच बाजूने राहा, महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन
On

पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : आषाढी वारीत पुणे येथे वारकऱ्यांवर मांस फेकले. एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, आमचे पुतळे जाळण्यात आले. कुणी तरी सतत देव, देश आणि धर्म यांच्यावर आघात करत आहे. याच्या मागे कोण आहे, हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, असे धोरण […]
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : आषाढी वारीत पुणे येथे वारकऱ्यांवर मांस फेकले. एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, आमचे पुतळे जाळण्यात आले. कुणी तरी सतत देव, देश आणि धर्म यांच्यावर आघात करत आहे. याच्या मागे कोण आहे, हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, असे धोरण आपल्या संस्कृतीत कधीच नव्हते. ते लादण्यात आले. प्राण गेला तरी चालेल; नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन महंत प.पू. रामगिरी महाराज यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...