- Marathi News
- एंटरटेनमेंट
- अयशस्वी लग्नापेक्षा उशिराने लग्न करणे चांगले…; ३२ वर्षीय अर्शी खानने सांगितले कारण
अयशस्वी लग्नापेक्षा उशिराने लग्न करणे चांगले…; ३२ वर्षीय अर्शी खानने सांगितले कारण
On

अभिनेत्री अर्शी खान बिग बॉस ११ मुळे प्रसिद्ध झाली. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे नाव अनेकांशी जोडले जाते. पण आजही ती अविवाहित आहे. आता तिने एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले, की तिला आधी सेटल व्हायचे आहे. तिने असेही सांगितले, की अयशस्वी लग्न करण्यापेक्षा उशिरा लग्न करणे चांगले. अभिनेत्री ३२ वर्षांची आहे […]
अभिनेत्री अर्शी खान बिग बॉस ११ मुळे प्रसिद्ध झाली. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे नाव अनेकांशी जोडले जाते. पण आजही ती अविवाहित आहे. आता तिने एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले, की तिला आधी सेटल व्हायचे आहे. तिने असेही सांगितले, की अयशस्वी लग्न करण्यापेक्षा उशिरा लग्न करणे चांगले. अभिनेत्री ३२ वर्षांची आहे आणि ती अजूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...