- Marathi News
- जिल्हा न्यूज
- धक्कादायक… अतिवृष्टीने सारेच हिरावले… २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या!, फुलंब...
धक्कादायक… अतिवृष्टीने सारेच हिरावले… २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या!, फुलंब्रीची घटना; आजाराने त्रस्त २० वर्षीय युवकाची पैठणमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीने सारेच हिरावल्याने २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली, तर आजाराने ग्रस्त २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुलंब्री आणि पैठण तालुक्यातील या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. आधीच कर्जबाजारीपणा, त्यात अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यामुळे रविवारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीने सारेच हिरावल्याने २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली, तर आजाराने ग्रस्त २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुलंब्री आणि पैठण तालुक्यातील या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...